मुंबईलगतचे ठाणे शहर हे पूर्वी तलावांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते.काळाच्या ओघात त्यातील अनेक तलाव नष्ट झाले,करण्यात आले.आता जे काही त्यातील मोजके तलाव उरलेत त्यापैकी मासुंदा,उपवन तलाव महत्वपूर्ण आहेत.पावसाळ्यात काठोकाठ भरलेले हे तलाव पाहण्याचा आनंद वेगळाच असतो.
तुम्हीही पहा..आनंद लूटा..
Email : [email protected]
Background Music courtesy Indian Fusion' by Shahed