भाजपसोबत जाण्याशिवाय नितीश कुमारांकडे पर्याय नव्हता? योगी आदित्यनाथ यांना निर्णय्रक्रियेत स्थान न दिल्याने उत्तर प्रदेशात भाजपला फटका? या निवडणुकीतही भाजपने आपला सामाजिक आधार कायम ठेवला? काँग्रेसच्या जागा वाढल्याने नक्की काय बदलणार?
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. प्रकाश पवार यांची मुलाखत, भाग १
00:00 Intro
01:42 लोकसभा निवडणुकीचा overview
04:57 NDA 3.0
08:04 RSS चे BJP च्या राजकारणातील महत्व
11:46 Chandrababu आणि Nitish Kumar यांचे राजकारण
15:21 UP मधील BJP चे अपयश
18:32 Delimitation चे परिणाम
21:01 BJP चे भविष्यातील राजकारण
24:34 काँग्रेसचे यश की अपयश?